भीमेला पूरस्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण ?

धरण 107 टक्के भरल्यानंतर ही नदीला पाणी सोडण्याचे नियोजन नाही पंढरपूर : ईगल आय मीडिया राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले उजनी 106 टक्के भरलेले आहे. दौंड येथे धरणात येणारा … Continue reading भीमेला पूरस्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण ?